महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.०१ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.०१ ते दि.३० नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो. ३१ ०१ सद्य:स्थितीत कोविड-१९ विचारात घेता राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी […]
Category: ताज्या बातम्या
आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश
खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करीत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रका नुसार खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूटमार सुरू असून लेखा परीक्षण समितीच्या अहवालाप्रमाणे त्या हॉस्पिटलवर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहेत. खासगी […]
अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर
रायगड जिल्ह्यात कोविड-१९च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. २५) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथील कच्छी […]
मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका
मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्यामुळे सुमारे ३०० बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणारा पाऊस आणि वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, […]
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी स्वतः जिल्हाधिकारी निधी चौधरी
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी काल जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मानतर्फे झिराड आणि चेंढरे या गावात स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी तसेच शरीर तापमान मोजण्यात आले. त्यांच्यासमवेत तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दीप्ती पाटील-देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी […]
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल अत्यावश्यक सेवेसाठी आणि काही प्रमाणात बँक कर्मचाऱ्यांसाठी शासनाने रेल्वे सेवा सुरू केली आहे. परंतु मुंबई उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे ठाणे-मुंबई मार्गावर लोकल सेवा बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले. मध्य रेल्वेने सकाळी त्यासंदर्भात ट्विट करून प्रवाशांना माहिती देऊन […]
शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर
जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित […]
एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार
कोरोनामुळे संकटांत सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे. उद्यापासून ( 18 सप्टेंबर) पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. पण प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे. एसटीने या आधी 50 टक्के प्रवासी वाहतूक केली जात होती. आता पूर्ण […]
मोरबे धरणात सापडला महिलेचा मृतदेह
पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात बुधवारी जवळपास ३० वर्ष वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शरीर लोखंडी तारा आणि दोरीने डोक्यापासून पायापर्यंत बांधलेले होते. धरणात शरीर पूर्णपणे बुडविण्यासाठी शरीरावर सिमेंट ब्लॉक बांधलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे शरीरावर फुगलेला असल्याने तो तरंगत येऊन धरणाच्या भिंतीजवळ अडला. पोलिसांना केवळ शरीरावर बांधलेल्या तारा कापण्यास सुमारे ४५ मिनिटे लागली. “मृत्यूचे […]
केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप
केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन कोविड-19 महामारी व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील अनेक लोकांचे लहान-मोठे उद्योग बंद पडले. त्यात रस्त्यांवर दुकान लावून (पथविक्रेते) त्यावर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांकरिता केंद्र शासनाने पीएम-स्वनिधी योजना सुरु केली आहे. जेणेकरून […]