Posted inTweetदेश

महाराष्ट्राने आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 1 कोटीचा टप्पा पार केला.

महाराष्ट्राने आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा 1 कोटीचा टप्पा पार केला.Maharashtra crossed the mark of 1 Crore COVID-19 vaccine administered today.— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2021 Source by CMO Maharashtra

Posted inदेश

दबंग सलमान खानच्या कुटुंबाला BMC चा दणका; तिघांविरोधात FIR दाखल

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं सलमान खानच्या (salman khan) कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ]]]]>]]>मुंबई, 04 जानेवारी :  बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman khan) कुटुंबाला मुंबई महापालिकेनं (BMC) दणका दिला आहे. सलमानच्या कुटुंबातील तिघांविरोधात बीएमसीनं FIR दाखल केला आहे. सोहेल खान (sohail khan), अरबाज खान (arbaaz khan) आणि निर्वाण खान (nirvaan khan) यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात…

Posted inदेश

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00  या कालावधीत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक सौ.अंजली पाटील या […]

Posted inदेश

मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक

हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना दि. 1 ऑक्टोबर 20 पासून ते खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेल्या मिठाई पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे, हे ठळकपणे नमूद करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण अं.दराडे यांनी स्पष्ट […]

Posted inदेश

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी”बक्षीस योजनेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरींचे आवाहन

राज्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि को-मॉर्बिड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी व जनजागृती करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी”  ही मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान आता शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” मोहीम बक्षिस योजना राज्यात प्रत्येक जिल्हयात राबविण्याचाही निर्णय घेतला […]

Posted inदेश

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 96 मि.मी.पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण  सरासरी 3 हजार 678.43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 150.00 मि.मी. पेण-123.00 मि.मी. मुरुड-127.00 मि.मी. पनवेल-97.60 मि.मी. उरण-65.00 मि.मी. कर्जत-124.20 मि.मी. खालापूर-124.00 मि.मी. माणगांव-54.00 मि.मी. रोहा-85.30 मि.मी. […]

Posted inदेश

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” नवरात्रौत्सवाचे स्वागत करु..शासनाच्या नियमांचे पालन करु..!

कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्रौत्सव / दूर्गापूजा / दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- आरएलपी -0920 / प्र.क्र .156 / विशा-1,ब, या परिपत्रकाद्वारे सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना […]

Posted inताज्या बातम्यादेश

खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले

खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले आहेत. महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक त्या ठिकाणी पोहोचले असून त्या ठिकाणचा रस्ता दक्षता म्हणून बंद करण्यात आला आहे. पनवेल मधून खांदा कॉलनी आणि सीकेटी महाविद्यलया कडे जाणाऱ्यांसाठी हा रास्ता सोयीचा आहे परंतु महाविद्यालये सध्या बंद असल्याने विद्यार्थाना ह्याचा त्रास होणार नाही परंतु येथून प्रवास करणाऱ्या […]

Posted inताज्या बातम्यादेश

अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर

रायगड जिल्ह्यात  कोविड-१९च्या  रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. २५) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथील कच्छी […]

Posted inताज्या बातम्यादेश

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी स्वतः जिल्हाधिकारी निधी चौधरी

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी काल जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मानतर्फे झिराड आणि चेंढरे या गावात स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी तसेच शरीर तापमान मोजण्यात आले.      त्यांच्यासमवेत तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दीप्ती पाटील-देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी […]